पोस्ट्स

Pune लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Corona days and Plasma

इमेज
It's 16th April 2021. We are probably in the peak days of the Covid-19 second wave. Last week my uncle was diagnosed with Covid-19 and he was shifted to a Covid hospital near my cousin's home. The hospital was small and in the next few days, we had to take him to a slightly bigger hospital for a ventilator bed because his condition worsened. The trouble we had to go through getting a ventilator bed and Remdesivir injection could not be explained in a single post. I had never experienced such a situation in my life nor did I imagine that this could happen in my city - Pune. The purpose of this post is about making people aware of getting Plasma. The doctors told us that my uncle would need Plasma for further treatment. His blood group is O+.  For Covid patients, it is not enough to have any Plasma. It has to come from a patient with Covid-19 antibodies. Meaning the donor himself must have been cured of Covid-19 at least before 28 days but not before 4 months. You can imagine the...

लग्न पहा 'बे' करून

इमेज
  सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे? मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती. तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत [1] . इथे  ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो - १.  माणसाचे वाढलेले आयुष्यमान  आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि ना...

कंट्रोल उदय कंट्रोल

इमेज
मी ऑफिसमध्ये मराठी सहकाऱ्यांशी मराठीत बोलत असतो तेव्हा हिंदी भाषिक लोक जे त्या संवादाचा भागही नसतात ते चिडतात आणि 'हिंदी में बात करो यार, यह देहाती भाषा मत बोलो' असं म्हणतात. मी काय करावे? ही वेळ आली का? असो.. काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी असले नखरे सहन करत नाही. आमच्या सोसायटीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. तिथे बऱ्याच गोष्टी जसे पाणी, सुरक्षा, साफसफाई, डागडुजी असले विषय असतात. ७0 टक्के पब्लिक मराठीच असेल. उरलेलं हिंदीभाषिक आणि बाकीचे. त्यामुळे एक सौजन्य म्हणून बहुतांश संवाद इंग्रजी आणि थोडे हिंदी आणि त्याहून कमी मराठी असतात. या ग्रुपमध्ये बरेच जण इंग्रजी व्याकरणाची लक्तरे निघाली तरी हिंदी किंवा मराठी संदेश टाळतात. त्यात काही जण तर इंग्रजीच्या भीतीने "काही सांगायचे आहे पण बोलणार नाही" या न्यायाने कधीच संदेश पाठवत नाहीत. तर झाले असे, की आमच्या सोसायटीच्या अध्यक्षाने पाण्याविषयी एक पोस्ट टाकला. महापालिकेकडून आलेल्या मराठी नोटिशी त्यांनी बऱ्याचदा जशाच्या तशा टाकल्या होत्या.त्यावर ग्रुप मधल्या एक दाक्षिणात्य महिलेने लागलीच "इथे मराठी चालणार नाही...

Dr. Abhijeet Sonawane - Hope For Humanity

इमेज
Dr. Abhijeet Sonawane is no ordinary person. He started a movement in Pune a few years ago. A movement of compassion, respect, and self-reliance for the beggars and homeless people in my hometown. When It All Started.. Around 15 years ago, an Ayurveda (alternative medicine) doctor by education, Abhijeet was helped by some homeless men when he was struggling to establish his practice in a small village near Pune. A newly married man with no family backup, his life had taken him to the cleaners. These people whom he had befriended at a local temple, provided for his family selflessly when they themselves had nothing, thus helping him maintain his dignity. Dr. Abhijeet decided that he would repay his debt when he would have enough resources. As fate had it, Dr. Abhijeet moved on to become a successful executive in an NGO and got busy in his life but always had the feeling of guilt for not fulfilling the promise he made to himself. A few years ago, he lost his job and his life went down ...

To the bikers from a biker

इमेज
Dear All, Most of us know about the horrifying bike accident that took place near Phase 2 yesterday. It claimed the life of a young person possibly from our professional fraternity. A potential bright life.. gone. The incident is unfortunate and my thoughts are with the family of the departed soul. It is disturbing that so many accidents happen around us and we have become so habitual to the deaths, injuries, lost lives, and productive times that it doesn't bother us as much. We ourselves have observed that an alarming number of people are involved in a bike accident even in our office. It's almost like a question of not "if" but "when" it could happen to any of us. Traffic situations are getting worse and there is hardly anything to be done about it. However, let's protect ourselves and our friends by observing some rules. Refrain from speeding up beyond the limit. Roughly don't drive beyond 60KMPH. Our roads and traffic are not design...

Thank you, Uber!

इमेज
I am thankful to Uber India for the change that they have brought to my city. Everyone in my hometown Pune, India, is aware of the sorry state of public transportation. Buses are always flooded with people. To make things worse, the autorickshaws had a reputation of duping passengers by charging them an unregulated amount of fairs, denying them to go to certain areas in the city, demanding exorbitant money if it's a late-night, and all this with zero guarantees of safety. Of course, there are some honest people in this profession, but all in all, Pune hated Autorickshaws. The situation was so hopeless that one day out of sheer frustration, I wrote my heart out on my blog [1] . I Came to Uber around 2014. I am absolutely sure that it is the best thing happened to my city in decades. Uber bought safety, regulation, and reliability and moreover, they took head-on with the Autorickshaw unions who were absolutely indifferent to their customers and only cared for the welfare of the Rik...

पुण्याला शाप-PMPML

इमेज
पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले. तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही. कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. मा...